- 3 लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची खरेदी आता ई-निविदा पद्धतीनेच खरेदी केली जाणे बंधनकारक असेल.
- राज्यस्तरीय अथवा प्रशासकीय विभाग खरेदी समितीला खरेदीबाबतचे अधिकार
- राज्यातील उद्योजकांना खरेदीमध्ये प्राधान्य दिले जाणार. राज्याबाहेरील उद्योजकांकडून ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी करायची नाही. अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांकडून २० टक्के खरेदी करणे आवश्यक आहे.
- धर्मादाय संस्थांच्या उत्पादित वस्तूंच्या दरनिश्चितीसाठी आरक्षण कायम
- आयएसआय मानांकित वस्तूंना खरेदीमध्ये विशेष प्राधान्य
- शासकीय खरे दीतील भ्रष्टाचाराच्या मुळाशी असलेली दर करारावरील (रेट काँट्रॅक्ट) खरेदी आता बंद करण्यात आली आहे.
- कोणत्याही लोकसेवकाला कंत्राटदार वा अन्य कोणाकडूनही भेटवस्तू घेता येणार नाहीत. तसे आढळल्यास तो लोकसेवक शिक्षेला पात्र ठरणार आहे.
Tuesday, 20 October 2015
महाराष्ट्र शासनाचे नवे शासकीय खरेदी धोरण जाहिर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment