Monday, 26 October 2015

केंद्र सरकारच्या अराजपत्रित कनिष्ठ पदांसाठी पंतप्रधानांची "मन की बात"

  • केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट बी,सी आणि डी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून (१ जानेवारी २०१६) मुलाखतीची गरज नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केली. 
  • नोकरीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights