केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या
ताज्या अहवालानुसार भूजल उपशात महाराष्ट्राचा देशात चौथा क्रमांक लागतो ही बाब
समोर आली आहे.
देशात सर्वाधिक
उपसा करणारे ३ राज्य:
१) उत्तर प्रदेश (४९.४८ अब्ज घनमीटर)
२) पंजाब (३४.६६ अब्ज घनमीटर)
३)
मध्यप्रदेश (१७.९९ अब्ज घनमीटर)
- महाराष्ट्र राज्यात एकूण सिंचित क्षेत्रापैकी ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्र हे भूजलावर आधारित आहे.
- महाराष्ट्रात सिंचनासाठी दरवर्षी १५.९१ अब्ज घनमीटर, तर घरगुती व औद्योगिक वापरासाठी १.०४ अब्ज घनमीटर इतका भूजल उपसा केला जातो.
- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार एकूण वार्षिक भूजल उपलब्धतेच्या ७० टक्क्यांपर्यंतच उपसा करणे अभिप्रेत आहे. त्यानंतर भूजल उपसा वाढतच राहिला, तर भूजल पातळीत मोठय़ा प्रमाणावर घट होते
No comments:
Post a Comment