Tuesday, 27 October 2015

भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपिकाकुमारीची रौप्यभरारी









मेक्सिको येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपिकाकुमारी यांनी पुरुष आणि महिला एकेरी तिरंदाजी या प्रकारात रौप्यपदक पटकावले.

दीपिकाकुमारी:  गेल्या पाच वर्षांतील दीपिकाचे हे चौथे पदक आहे.
दीपिकाने याआधी इस्तंबुल (२०११), टोकियो (२०१२) व पॅरिस (२०१३) येथे झालेल्या विश्वचषकात रौप्यपदक जिंकले आहे.

अभिषेक वर्मा हा मान मिळवणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज आहे.



No comments:

Post a Comment

Team MPSC Insights